Sunday, July 13, 2014

संस्कृती आणि स्वातंत्र्य


१९४७ अगोदर आम्ही स्वतंत्र होतो, नंतर पारतंत्र्यात गेलो. मानसिक पारतंत्र्य हे अत्यंत वाईट आहे. जोपर्यंत माणूस मनाने स्वतंत्र आहे, तो पर्यंत जगातील कोणतीही शक्ती त्याला पारतंत्र्यात ठेऊ शकत नाही. पण एकदा मनाने खचला कि स्वातंत्र्य त्याला कधीच मिळू शकत नाही. 
भारतीय मुलांना आपल्या पद्धतीने शिक्षण घेऊ द्या. त्यांना आपली संस्कृती शिकवा, आपली भाषा शिकवा, देशाविषयी माहिती द्या, या मातीतला इतिहास शिकवा. तरच हा देश टिकेल नाहीतर शरीराने इंडियन आणि मनाने गुलाम झालेल्या लोकांचा हा देश असेल. 

No comments:

Post a Comment